महाराष्ट्र

सांगोला शहरातील मौला तय्यब पठाण यांचे निधन

 सांगोला आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी व शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. मौला तय्यब पठाण ( वय – ७२ )  यांचे बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले आहे.

  त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले – सुना , दोन मुली- जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून  सर्फराज पठाण व प्रहार संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार नविद पठाण यांचे ते वडील होत.  त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी (जियारत) शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता कबरीस्तान (जन्नतुल बकीह) सांगोला येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button